नेत्यांनी केली दुर्दैवी छकलें त्यातच नवबौद्ध अडकले
नेत्यांनी केली दुर्दैवी छकलें त्यातच नवबौद्ध अडकले : कोजागिरी पौर्णिमा किंवा विविध सार्वजनिक उपक्रम साजरे करतांना आम्ही ब्राम्हण कधीही अजिबात...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
नेत्यांनी केली दुर्दैवी छकलें त्यातच नवबौद्ध अडकले : कोजागिरी पौर्णिमा किंवा विविध सार्वजनिक उपक्रम साजरे करतांना आम्ही ब्राम्हण कधीही अजिबात...
राहुल गांधींची थेट लायकी काढली, बापरे! वडेट्टीवार यांनी बदनामी केली जखमी वाघाच्या ढुंगणावर माकड देखील न घाबरता फुंकर मारून मजा...
आपल्या या राज्यात जो ज्यादा गंदा उसका सबसे बडा धंदा : एकमेकांना फसविणारे लुटणारे लुबाडणारे जागोजाग त्यातून एकमेकांवरचा आपला एवढा...
राज्यातले काही कलंदर आणि काही बिलंदर नेते : परिस्थिती बिकट असो कि उत्कट, अनेकदा उतार चढ बघणार्या भारतीय जनता पक्षात...
खळबळजनक : भाकीत खरे ठरणारे, द्विपक्षीय राजकारणाकडे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आहेत ते पक्षाचे बोलघेवडे प्रवक्ते नाहीत...
बावनकुळेंची बत्तीशी आणि पत्रकारांची ऐशीतैशी : मी गेल्या 43 वर्षांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि नियमित कालखंडात अगदी 13 वेळेस देखील कोठेही...
भाग 2 : नेत्यांची मुले, कोण भले कोणाचे वाटोळे : अनेक नेते अनेक बायकांशी एकाचवेळी अधिकृत किंवा अनधिकृत विवाह करून...
सोमय्या जोमात पण लोकशाही संकटात : किरीट सोमय्या यांना लोकशाही या बातम्या देणार्या वाहिनीने किंवा तत्सम वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी त्या...
पवारांचा पोबारा कि पवारांचा आसरा : उत्तर महाराष्ट्रातल्या एका यशवंतराव नामक नेत्याने घराशी पत्नीशी मुलांशी कधीही फारकत घेतली नाही, दुस्वास...
फडणवीसांची पोलखोल करतांना भीती का बाळगावी ? लहान मुलांकडे अनेकदा रबरापासून बनविलेले असे खेळणे असते कि ते कसेही कितीही दुमडले...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.