आम्ही सारे ब्राम्हण ३ : पत्रकार हेमंत जोशी

मला वाटते ब्राम्हण हि केवळ एक जात नसून ती एक वृत्ती आहे, वेगळ्या विचारांची प्रबृत्तीही आहे, ब्राम्हण हे पूर्वापार तप्स्येवर आधारित लोकांचा ...

आम्ही सारे ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी

अलीकडे अनेक ब्राम्हण कुटुंबातील हे दृश्य, साध्या वरण भाताच्या जेवणाला आमच्यातले अनेक,म्हणजे आम्ही ब्राम्हण आपापल्या मुलांना पाठवतो आणि,दारू,मटणाच्या पार्टीला मात्र चेहऱ्यावर ...

व्यक्तिविशेष ४ : अजित पवार–पत्रकार हेमंत जोशी

दिसायला तो किरकोळ, काहीस नाजूक वाटतो, त्याचे खाणे जेवणे देखील भातुकलीच्या खेळासारखे पण आतून तो मनाने संभाजी म्हणजे पराक्रमी आणि शरीराने एकदम ...

व्यक्ती विशेष ३ : जयंत पाटील आणि धनंजय मुंडे–पत्रकार हेमंत जोशी

तुम्ही हा लेख वाचून संपवेपर्यंत राज्यातील बजेट अधिवेशनाचे सूप वाजलेले असेल. हे अधिवेशन प्रामुख्याने दोन नेत्यांमुळे माझ्या कायम स्मरणात राहील. हे ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हिरवे दिसे नेत्यांना २ : पत्रकार हेमंत जोशी

बायकांच्या घोळक्यात कायम रमणाऱ्या राशीचाक्रकार उपाध्येबुवांच्या पद्धतीने सांगायचे झाल्यास मीन राशीची माणसे कायम द्विधा मन:स्थितीत असतात म्हणजे नेमका कोणता निर्णय घ्यावा यावर ...

स्वाभिमानी संघटना आणि हिरवे हिरवे दिसे नेत्यांना १: पत्रकार हेमंत जोशी

कामगार श्रीमंत झाला किंवा नाही मला फारसे त्यातले ठाऊक नाही कारण मंत्रालयात किंवा कुठल्याही मोक्याच्या कमाईच्या ठिकाणी  मला कामगार कधीही दिसला ...

गिरीश ‘ कुबेर आणि भिकेची डोहाळे ‘ लागलेला लोकसत्ता :पत्रकार हेमंत जोशी

धडपड करूनहि हवे ते क्रीम पोस्टिंग मिळत नाही, निवृत्त होईपर्यंत आता मिळते आहे त्या पोस्टिंगवर समाधान मानावे असा सारासार विचार लेखक आणि ...

व्यक्तिविशेष २ : डॉ. रणजीत पाटील

मी शाळेत असतांना जरा अतीच होतो, अजूनही आहेच, पण तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे शाळेतला, गावातला, कदाचित पंच्क्रोशीतला सर्वाधिक आगावू विद्यार्थी म्हणून माझी ...

Page 170 of 177 1 169 170 171 177

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!