अधू मेंदूचा मधू २ : पत्रकार हेमंत जोशी

अधू मेंदूचा मधू २ : पत्रकार हेमंत जोशी 

अनेक आयपीएस अधिकारी, पोलीस अधिकारी, या राज्याचे गृह सचिव, गृह मंत्री, दोन्हीही गृह राज्य मंत्री माझे लिखाण वाचतात अशी माझी माहिती आहे या सर्वांना हात जोडून मला सांगायचे आहे कि आमची आणि पोलिसांची मान यापुढे खाली जाणार नाही असे कठोर निर्णय तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत कि काहीही कसेही करून आपल्या सर्वांची दांगट मुसलमानांमुळे मान खाली जाणार नाही हे काम विशेषतः मुंबई ट्राफिक पोलिसांना करायचे आहे…


मी माहीम मुख्य ट्राफिक कंट्रोल रूम वरून म्हणजे माहीम बस डेपोवरून दररोज किमान २-३ वेळा जातो, माझ्या जाण्याचा तोच रास्ता आहे, एरवी सामान्य मराठी माणूस जरासा जरी चुकला तरी साहस त्याची मायबहीण काढणारे मुंबईचे ट्राफिक पोलीस जेव्हा जेव्हा बघतो मग तो कुर्ल्याचा परिसर असो, बांद्रा असो किंवा माहीम दर्ग्याचा परिसर किंवा अन्य कुठेही, जेथे मुस्लिम लोकांचे प्राबल्य आहे त्या साऱ्याच ठिकाणी आपले ट्राफिक पोलीस ज्या पद्धतीने नांग्या टाकतात, अक्षरश: मुसलमानांच्या बेकायदेशीर मस्त्यांना शरण गेल्याने मुंबईच्या ट्राफिक जी सध्या वाट लागलेली आहे, या अशा मस्तीखोर मुसलमानांचा जर मुंबई पोलीस विशेषतः ट्राफिक पोलीस जर बंदोबस्त करणार नसतील तर मराठी म्हणजे गांडूची अवलाद हे जे लेबल आम्हाला कायम चिटकविण्यात आलेले आहे, त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मराठींनी जराशी जरी चूक केली तरी दंड वसूल करणाऱ्या ट्राफिक पोलिसांसमोर फक्त आणि फक्त मुसलमान तरुण मंडळी ज्यापद्धतीने वाहतुकीचे नियम मोडून दिमाखात समोरून निघून जातात, त्यावर लिहावे तेवढे कमी, बघूया काही बदल ट्राफिक पोलीस घडवून आणतात का…पोलिसांच्या पुढ्यात वेगाने निघून जाणारे तेही एकाचवेळी ट्रिपल सीट मुसलमान टगे तरुण बघितलेलंत कि मान आपोआप खाली जाते. वाहतुकीचा एकही नियम पाळणारे मुसलमान विशेषतः मला माहीम दर्गा, बांद्रा, कुर्ला पश्चिम, भेंडी बाजार परिसरात दाखवा, तुम्ही म्हणाल ती शर्यत लावायला मी तयार आहे…


मुंबईतल्या प्रत्येक दुकानांसमोर अगदी सहज आणि तेही हप्ते घेऊन विविध वाहने उभी करण्यात कानाडोळा करणाऱ्या पोलिसांनी जर ठरविले कि यापुढे वाहतुकीस अडथळे निर्माण करणाऱ्यांकडून हप्ते घायचे नाहीत तेथे तरी निदान कडक वागायचे, पुढल्या २४ तासात या मुंबईत वाहतूक समस्या निकालात निघेल पण ज्यांना काळे पैसे गॉड लागतात त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. माफ करा, विषयांतर झाले जणू बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधता बांधता शेजारी अचानक येऊन उभे राहिलेल्या तरुणीकडे लक्ष गेले…


भाजपा नेते मधू चव्हाण आणि त्यांनी त्यांच्याकडून फसविल्या गेलेल्या बायका हा विषय येथे मांडतांना मला प्रकर्षाने हे सांगायचे आहे कि मधू चव्हाण जेव्हा वेगवेगळ्या बायकांना लग्नाचे वचन देऊन त्यांना प्रेमात पडायला भाग पडत होते त्यादरम्यान त्यांचे पत्नीचे पटत नव्हते का, हा विषय नेमका माहित करवून घ्यायला हवा, आणि माझी माहिती अशी कि ज्या दरम्यान मधू हे करीत होते त्यादरम्यान त्यांना घरी लागोपाठ अपत्ये होत होती याचा सरळ अर्थ असा कि त्यांची हि विकृती होती कि घरात पत्नीला कुरवाळून ठेवायचे आणि बाहेर विविध देखण्या स्त्रियांना, तुमच्याशी लग्न करणार आहे सांगून त्यांना गुंतवून ठेवायचे. अत्यंत महत्वाचे म्हणजे देखण्या आणि तरुण स्त्रियांची विशेषतः भाजपा आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उठबैस आहे, वावर आहे, तेथे उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीसांसारख्या स्त्रियांचा आदर करणाऱ्या नेत्यांची खूप खूप आवश्यकता असतांना मध्येच जेव्हा मधू चव्हाण यांच्यासारखे विकृत मनोवृत्तीचे नेते गैरफायदा घ्यायला टपून असतात, अशा नेत्यांच्या मंत्र्यांच्या आसपास वावरणार्या तरुण देखण्या किंवा केवळ तरुण स्त्रियांचे नेमके काय होते आहे, काय होत असेल, काय होणार आहे, आमच्या ते लगेच लक्षात येते. अशी एक देखणी स्त्री मला माहित आहे कि तिने उभ्या आयुष्यात मुले आणि नवऱ्याला सांभाळतांना बाहेर पडल्यानंतर पुरुषांशी तडजोड न केल्यामुळे अडचणीत उभे आयुष्य काढले आणि अशीही पुण्यातल्या घरंदाज घराण्यातली स्त्री माहित आहे कि तिने परपुरुषांसमोर आपली कामे करवून घेण्यासाठी पदर खाली पाडला आणि स्वतःच्या सुंदर शरीराला गुप्तरोग लावून घेतला. दोन्ही प्रकारच्या स्त्रिया जागोजाग बघायला मिळतात आणि विकृत मनोवृत्तीचे आम्ही पुरुष अशा मजबूर अशा मजबूर स्त्रियांवर हमखास टपून असतो. स्त्रिया आणि विवाह बाह्य संबंध हा मधू चव्हाण यांच्या विषयी न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निघालेला विषय एवढ्यावर संपत नाही, मला नेमके सत्य तुमच्यासमोर मांडायचे आहे..

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *