Vikrant Joshi

Vikrant Joshi

Last 14 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!

नेक माणूस न्यायालयातही निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी 

नेक माणूस न्यायालयातही निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी 

अनेक मला विचारतात कि इतर कितीतरी विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना येडे समजत होते किंवा कमी...

मित्रवर्य तरे अनंतात विलीन : पत्रकार हेमंत जोशी 

मित्रवर्य तरे अनंतात विलीन : पत्रकार हेमंत जोशी 

 ज्यांच्या जाण्याची सारे वाट पाहतात ते जात नाहीत खूप खूप जगतात नंतर केव्हातरी अख्खे वाटोळे झाल्यानंतर केल्यानंतर ते जातात, वाईट...

पूजा अरुण, पूजा लहू कि पूजा संजय !

पूजा अरुण, पूजा लहू कि पूजा संजय !

वाईट नेत्यांना बदनाम मंत्र्यांना महा बदमाश सरकारी अधिकाऱ्यांना वाईटातून वाचवण्याची जणू महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली आहे म्हणजे पवारांनी नवाब...

पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

अराजकतेकडे वाटचाल असे आज आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे चित्र आहे, सुसंस्कृत राज्य मागे पडले आणि विकृत महाराष्ट्र झपाट्याने पुढे आले, असे...

खून कि आत्महत्या : मंत्रीजी नेमके उत्तर द्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

खून कि आत्महत्या : मंत्रीजी नेमके उत्तर द्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

कोरोना कारणाने यावेळी नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही, त्याआधीच्या नागपूर अधिवेशनादरम्यान मी एका सकाळी राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फेरफटका मारत असतांना सहजच...

Page 16 of 18 1 15 16 17 18

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!