हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

चला गम्मत करूया

चला गम्मत करूया सध्या राहुल गांधी यांच्याही प्रेमात आकंठ बुडालेल्या मंडळींनी सोशल मीडियावर एक मोहीम जोरात चालवली आहे कि राहुल...

खेदजनक : मंत्रालयातील हा प्रकार खळबळजनक

खेदजनक : मंत्रालयातील हा प्रकार खळबळजनक मुख्यमंत्री म्हणून दिवंगत शंकरराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण वगळता 1980 ते आजतागायत मंत्रालयात विविध...

पुणे भाजपा धोक्यात पवार काका पुतणे जोमात

पुणे भाजपा धोक्यात पवार काका पुतणे जोमात इजा बिजा ताजा, तिघेही भाजपाचे, विचित्र योगायोग दुर्दैवी योग विशेष म्हणजे तिघेही लागोपाठ...

वाचवावे राष्ट्र : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि महाराष्ट्र

वाचवावे राष्ट्र : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि महाराष्ट्र आपापसात मतभेद जसे भाजपात आहेत तसे ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघात...

राज यांनी वाजवली सभा गाजवली

राज यांनी वाजवली सभा गाजवली पूर्वी आपल्याकडे जेव्हा फियाट किंवा अँबेसिडर पलीकडे कार नसायच्या किंवा नव्हत्या तेव्हा माझ्याकडे विदेशी बनावटीच्या...

संदीप देशपांडे किंवा सापाला अर्धवट मारणे घातक डेंजर चुकीचे

संदीप देशपांडे किंवा सापाला अर्धवट मारणे घातक डेंजर चुकीचे समवयस्क थोराड वयाच्या पुरुषाला एखाद्या सुंदर स्त्रीने अंकल किंवा काका आबा...

Page 29 of 47 1 28 29 30 47

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!