वाया गेला हुकुमाचा एक्का अन गुलाबराव झाला पोरका
वाया गेला हुकुमाचा एक्का अन गुलाबराव झाला पोरका बडबड गडबड करणाऱ्या अनेकांची बोलती वायफळ ठरते आणि ते नेमके नक्की अडचणीत...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
वाया गेला हुकुमाचा एक्का अन गुलाबराव झाला पोरका बडबड गडबड करणाऱ्या अनेकांची बोलती वायफळ ठरते आणि ते नेमके नक्की अडचणीत...
काळोख राज्यातला राजकारणाचा आगाऊपणा झारीतल्या शुक्राचार्यांचा मंत्री अतुल सावे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि राज्याच्या अतिशय महत्वाच्या विभागाचे म्हणजे...
सुषमा अंधारे काळोख करतील आडनावाप्रमाणे... सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे उद्धव सेनेतील दुल्हे राजा सिनेमा सारखे जॉनी लिव्हर म्हणून...
कर्नाटकात काँग्रेस जिंकली पेक्षा भाजपाची जिरली... कर्नाटकातल्या विधान सभा निवडणूक निकालांवरून महाराष्ट्रातल्या भाजपा आणि भाजपा प्रणित युतीचा थेट राजेश खन्ना होईल...
महाबिलंदर मंत्री, मस्तवाल मंत्रिमंडळ आणि महाजन माझा हा लेख तुम्ही वाचून संपवता संपवता मला आम्हाला आणि तुम्हाला मंत्रिमंडळ बदल व...
खिंडीत गाठले, विरोधक फसले आणि अडकले राज ठाकरे तुम्हाला तो धोका आज नसेल पण उद्या नक्की आहे म्हणजे कुटुंबा पलीकडे...
अशी हि बनवाबनवी फसवाफसवी आणि लपवाछपवी लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते...
कंबोज आणि फडणवीस : कोण कसा कोण कासावीस... अलीकडे जवळपास पंधरा वीस दिवस मी मुंबई बाहेर दूरवर कुठेतरी होतो त्यामुळे...
उद्धव ठाकरेंचे शत्रू लाख, ठरतील चिराग कि होतील बेचिराख हिंदी सिनेमातल्या एका दमात अनेकांना लोळविणार्या हिरोसारखी निदान या दिवसातली तरी...
जसा इतरांचा हनिमून बघू नये तसे राजकारणात डोकावू नये... जसे एका पुण्यवान ऋषींचा मधुचंद्र चोरून एका कुत्र्याने बघितला नि ऋषींनी...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.