महाबिलंदर मंत्री, मस्तवाल मंत्रिमंडळ आणि महाजन
महाबिलंदर मंत्री, मस्तवाल मंत्रिमंडळ आणि महाजन माझा हा लेख तुम्ही वाचून संपवता संपवता मला आम्हाला आणि तुम्हाला मंत्रिमंडळ बदल व...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
महाबिलंदर मंत्री, मस्तवाल मंत्रिमंडळ आणि महाजन माझा हा लेख तुम्ही वाचून संपवता संपवता मला आम्हाला आणि तुम्हाला मंत्रिमंडळ बदल व...
खिंडीत गाठले, विरोधक फसले आणि अडकले राज ठाकरे तुम्हाला तो धोका आज नसेल पण उद्या नक्की आहे म्हणजे कुटुंबा पलीकडे...
अशी हि बनवाबनवी फसवाफसवी आणि लपवाछपवी लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते...
कंबोज आणि फडणवीस : कोण कसा कोण कासावीस... अलीकडे जवळपास पंधरा वीस दिवस मी मुंबई बाहेर दूरवर कुठेतरी होतो त्यामुळे...
उद्धव ठाकरेंचे शत्रू लाख, ठरतील चिराग कि होतील बेचिराख हिंदी सिनेमातल्या एका दमात अनेकांना लोळविणार्या हिरोसारखी निदान या दिवसातली तरी...
जसा इतरांचा हनिमून बघू नये तसे राजकारणात डोकावू नये... जसे एका पुण्यवान ऋषींचा मधुचंद्र चोरून एका कुत्र्याने बघितला नि ऋषींनी...
दादाचे काकांच्या पावलावर वाकडे पाऊल पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ज्याने पित पत्रकारितेत घरी आणि दारी दोन्हीकडे आयुष्यात मोठे प्रचंड नुकसान...
मोदी शाह फिदा, फडणवीस शिंदेंवर गदा, तोडणार वादा अजितदादा या दिवसात आपल्या या राज्यात प्रत्येक राजकीय पक्षात प्रचंड गदारोळ आहे...
अजितदादांच्या नेम त्यावर शिंदे यांचा गेम सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात जाईल आणि एकनाथ शिंदे त्यानंतर...
फडतूस आणि काडतूस आपल्या या राज्याच्या राजकारणात थेट नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे भारतीय जनता पक्षाचे...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.