गल्लीत घातला गोंधळ फडणवीसांना दिल्लीतून पाठबळ
गल्लीत घातला गोंधळ फडणवीसांना दिल्लीतून पाठबळ : नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांच्या अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावरून उगाचच संशयाचे धुके कडाक्याच्या...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
गल्लीत घातला गोंधळ फडणवीसांना दिल्लीतून पाठबळ : नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांच्या अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावरून उगाचच संशयाचे धुके कडाक्याच्या...
छप्पर फाडके असंख्य कार्यकर्त्यांसहित नेते निघाले भाजपाकडे : एखाद्या मंदिरातला भटजीने खिरापत वाटायला सुरवात केल्यानंतर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत जसे एकाचवेळी...
बेफिक्री सोडा खाबुगिरी टाळा तयारीला लागा : राज्यातल्या येऊ घातलेल्या लोकसभा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा त्यावर मी येथे तुम्हाला...
सहा डिसेंबर निमित्ताने त्यांच्या नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगले : एका सर्व्हेनुसार सारेच पुरुष त्यांच्या बायकांनी विचारलेल्या कोणत्याही कुठल्याही प्रश्नावर मनापासून...
सूर्यास्त : मोपालवारांच्या मस्तीचा अस्त : भाग 1 जेथे मैत्री तेथे पत्रकारिता कोसो दूर ठेवायची आणि पत्रकारितेत ज्यांच्यावर तुटून पडायचे...
ओबीसींचे भुजबळ मराठ्यांची धावपळ अनेकांच्या मनाचा गोंधळ : मी जोशी असल्याने भुजबळ काका पुतण्याचे उद्याचे भविष्य आज आत्ता याठिकाणी तुम्हाला...
जात पात कि घात पात त्यात नीच नेत्यांचा हात : उभा महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतरांसमोर कसा किती लाचार असतो...
बावनकुळे तुमच्यामुळे संजय राऊत बरळले, नेमके काय कसे घडले तेच येथे सांगितले !! जत्रेत कमावले आणि तमाशात गमावले, संजय राऊतांचे...
कीर्तिकर कदम वाद विकोपाला दाद मात्र उद्धव ठाकरेंना : जे येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत निकाल हाती...
गटारगंगेतली राजनीती, रामदास सांगे गजाननाची अपकीर्ती : राज्याच्या राजकीय वर्तुळातले या दिवसात दरदिवशी जे बहुसंख्य पुरावे कानावर पडतात किंवा लेखी...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.