हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

मौल्यवान मतदार तुम्ही, मतदानाला बाहेर का पडावे ?

मौल्यवान मतदार तुम्ही, मतदानाला बाहेर का पडावे ? विदर्भात घडलेला एक सत्य किस्सा. पैसे वाटून मतदान विकत घेणारे काँग्रेसचे एक...

खळबळजनक : उद्धव उध्वस्त आणि ठाकरे समस्त …

खळबळजनक : उद्धव उध्वस्त आणि ठाकरे समस्त .. उद्धव ठाकरे यांचे दिवस फिरले आहेत किंबहुना उद्धवजी आणि कुटुंबीयांनी वेळेआधीच राजकारणातून...

फडणवीसांबाबत कबूलनामा, तुम्ही वाचायलाच हवा

फडणवीसांबाबत कबूलनामा, तुम्ही वाचायलाच हवा : कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आणि कुठल्याही महत्वाच्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला आम्ही अगदी जवळून पारखत...

हे घ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही गौप्य्स्फोट

हे घ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही गौप्य्स्फोट : माझ्या माहितीचा एक देखणा श्रीमंत हुशार तरुण होता, त्याच्या कॉलेजमधल्या मुली त्याच्यावर...

महाराष्ट्रातला मीडिया कसा घटिया किती बढिया

महाराष्ट्रातला मीडिया कसा घटिया किती बढिया : महाराष्ट्र शासन मीडियात काम करणाऱ्यांना अधिस्वीकृती पत्र देते ज्याचा मीडियात काम करणाऱ्यांना खूप...

बारामतीचे महाभारत : घनघोर युद्धाला सुरुवात

बारामतीचे महाभारत : घनघोर युद्धाला सुरुवात लेखाची सुरुवात एका मोठ्या गौप्य्स्फोटाने करतो! लोकसभा निवडणुका आटोपल्या कि 'भोर' विधानसभा मतदार संघाचे...

Page 16 of 47 1 15 16 17 47

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!