Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.
आपण जे शरद पवारांच गुणगान गात आहात, की शरद पवारांनी फडणवीस आणि ठाकरे यांच्या नाकातोंडात पाणी आणल, यापैकी उद्धव ठाकरेंच्या नाका तोंडात पाणी गेल असेल, पण फडणविसांच्या गेल आणि ते चांगले स्वीमार असल्याने टिकले म्हणणं चुकीच वाटते. फडणवीस हे पहिल्यापासूनच चांगले स्वीमार होते आणि आहेत, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर शरद पवारांच राजकारण जवळपास संपवल. 2019 ला फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून शरद पवार वर आले. माझ तर उलट म्हणणं आहे की फडणवीसानी शरद पवारांच्या नाका तोंडात पाणी घातल, किंवा त्यांच्या गेल. कारण 2019 पर्यन्त जे शरद पवार दिल्लीत जास्त आणि महाराष्ट्रात कमी असत तेच आज महाराष्ट्र सोडून एक किंवा दोन दिवसाच्या वर दिल्लीत जात नाहीत. संसदेच्या अधिवेशांनालाही दांडी मारतात. ते फक्त फडणविसांच्या दहशती मुले. कारण पवार कितीही मुरब्बी राजकरणी असले तरी आजच्या घडीला फडांविसनी शरद पवारांना महाराष्ट्रात जखडून ठेवले आहे. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.
उलट विरोधी पक्षनेते असून फडणवीस निवांत फिरत आहेत. राहील उद्धव ठाकरेंच, त्यांची 2014 ची राजकीय प्रगल्भता त्यांनी 2019 ला धुळीला मिळवली. आणि स्वता च्या पायावर धोंडा मारून घेतला. दुसर 2014 पासूनच पवार शिवसेना आणि भाजपा युती तोडण्याचा प्रयत्न करत होते. 2014 साली शिवसेनेला खर वाचवल असेल टीआर फडांवीसनी. त्यांनी शिवसेनेला सत्तेत घेतलं नसत तर शिवसेना तेव्हाच फुटली असती आणि संपली असती. हे स्वता पवारांनी वेगळ्या शब्दात संगितले आहे. फक्त पवारांचा तो डाव 2019 साली शिवसेनेच्या मूर्खपणामुळे यशस्वी झाला. जर शिवसेना युतीत राहिली असती तर कदाचित मान राहिला असतं. आज सुद्धा सचिन वाजे प्रकरणात फडांविसामुळे शिवसेनेच्या नाकातोंडात पाणी गेल आहे, आणि त्याचे एकत्रित सरकार असल्याने राष्ट्रवादीला पण थोड्या फार प्रमाणात फटके बसत आहेत. म्हणूनच शरद पवारांना लोकल प्रश्न अस म्हणत दोन ते तीन दिवस मॅरथॉन मीटिंग घ्याव्या लागल्या. म्हणजेच चांगले पट्टीचे स्वीमर असलेले शरद पवार सध्या गटांगळ्या खात आहेत. आणि शिवसेनेच तर काय विचारायलाच नको. कारण सचिन वाजे प्रकरण जेवढे जास्त ताणले जाईल तेवढे शिवसेनेला जास्त त्रासाच होणार आहे. त्यातून शिवसेना स्वत:च सरकारमधून बाहेर पडेल का? त्यावेळी तुम्ही जे म्हणताय की राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र सरकार बनवतील, तर माझ म्हणणं आहे, शिवसेना फुटेल, 38-40 आमदार एकत्र फोडले जटिल, त्यासाठी नारायण राणे आणि चमुला कदाचित कामाला लावलेही असेल. आणि राष्ट्रवादीचे महत्व महाराष्ट्राच्या राजकरणात वाढलेले असले तरी राष्ट्रवादी भविष्यात विरोधी पक्षात असेल.