मराठ्यांच्या व्यथा आणि सत्य कथा : पत्रकार हेमंत जोशी
मराठ्यांच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे सकाळ दैनिकाचे बुजुर्ग आणि पत्रकार श्रीराम पवार यांना दिलेली मुलाखत अतिशय गाजली, अत्यंत सावध राहून ...
मराठ्यांच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे सकाळ दैनिकाचे बुजुर्ग आणि पत्रकार श्रीराम पवार यांना दिलेली मुलाखत अतिशय गाजली, अत्यंत सावध राहून ...
नागपूरकर ना डर ना भय मंत्रीमहोदय बावनकुळे तुमच्याकडे आता राज्य उत्पादन खात्याची जबाबदारी आली आहे म्हणून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, ...
विदर्भातले एक मंत्री आहेत कि होते, नेमके मला आता आठवत नाही,पण त्यांनी त्यांच्या कार्यालयातल्या एका तरुण मादक देखण्या स्टेनोला त्यांच्या बंगल्यातच ...
चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे, हा समाज त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय, हा समाज जळगाव-अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी ...
यावेळी मुख्यमंत्र्यांसहित मंत्री आणि राज्यमंत्री मिळून विदर्भाची संख्या दहा आहे, याआधी कित्येक वर्षे वैदर्भीय जनता सतत इंदिरा गांधींच्या प्रेमापोटी त्यांनी काढलेल्या काँग्रेस ...
कधी कधी आपल्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू असतात. एखाद्या विवाहित पुरुषाला प्रेयसींसंगे एकांत मिळाला कि एका डोळ्यात ...
उद्या समजा शरद पवारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन रामदास आठवलेंचे नेतृत्व स्वीकारले तर किंवा एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडून, एक शाम रफी के ...
मराठी त्यातल्या त्यात आमचा वर्हाडी माणूस तास कमालीचा संशयी. मला वाटते 1995 ची ती विधान सभा निवडणूक असावी. विदर्भातल्या अकोल्यात ती निवडणूक ...
स्वतःला राजकीय गुरु म्हणविणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत भय्यू महाराज नेमके कोण कुठले आहेत हे माझ्या बहुतेक वाचकांना माहित नसल्याने गेल्या दोन तीन दिवसात ...
येथे सुरुवात एका लघुकथेने करतो. हॅलो, तहसीलदार कुरणे का तुम्ही....? पलीकडून फोन.हो..हो..मीच कुरणे..तहसीलदार दिवसभराचा गल्ला मोजत म्हणाले.पुन्हा पलीकडून आवाज. अहो, मी गांधी वृद्धाश्रमातून मिसेस देशपांडे बोलतेय..आज ...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.