१. धडाडीच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी हाती घेतलेल्या कामांवर मंत्री खडसेंनी स्थगिती आणल्याबद्दल शिवशंकर भोई अजिबात जवाबदार नाहीत, असे गृहीत जरी धरल तरी कसे...
Read moreकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या...
Read moreतुम्हाला माहित आहे का शासनाला पर्यायाने राज्यातील जनतेला कोण लुटते? अहो! भ्रष्ट राजकारण हा एक भाग झाला पण तो अगदीच...
Read moreMaggi's double standards... So as am back from my summer vacations, the newest controversy that gripped our otherwise ideal nation,...
Read moreआदरणीय आनंद कुलकर्णी साहेब, मला फक्त एकदा सांगा, किती वेळा तुमच्या प्रेमात आम्ही पडायचे? एका पेक्षा एक जे धाडसी निर्णय...
Read more१) मागच्या ब्लॉगमध्ये मी मित्रत्वाबाबत विचार मांडले होते. ज्यांनी कोणी ते वाचले नाहीत त्यांनी कृपया माझा तो ब्लॉग अगोदर पहावा. असो ! या वेळी...
Read moreतुमचे लग्न केव्हा अयशस्वी असते .? पुरुष यांच्या करिता… १. जेव्हा तुम्ही घाणेरड्या मसाज पार्लरला नेहमीच भेट देता, तेव्हा… २....
Read moreIt's all fair when a friend loves you in real sense. Friendship shouldn't be bound by if's and but's ....
Read moreमी सभागृहातला एक पत्रकार …सभागृहात आणि माझ्या मध्ये घडलेले काल्पनिक संभाषण ….मा. राणे साहेब, प्रथम, बांद्रातील निवडणूक लढवण्यासाठी ज्या हुरहुरीने आपण उभे...
Read more१. राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराने अहोरात्र कष्ट करून जळगाव जिल्ह्यात एक धरण बांधायला घेतले. अपक्ष निवडून आल्यामुळे आणि मोबदल्यात काहीही न...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.