Uncategorized

Bhargav Patel–शरीरसुखाची मागणी करणारा पित्यासमान झाला!!

शरीरसुखाची मागणी करणारा पित्यासमान झाला!! मुंबई भाजपच्या गुजराथी सेलचे अध्यक्ष  भार्गव पटेल अखेर विजयी ठरले. त्यांचे विजयी ठरणे हे अनेकांना आश्चर्य...

Read more

डॉ. लहाने (भाग २)

आदरणीय लहाने साहेब, आपण खरेच खूप मोठे आहात. आपले कार्यही मोठे आहे. अशावेळी आपल्याबद्दल मिळालेल्या माहितीवरुन लिहिताना खूप यातना झाल्या....

Read more

डॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…

जे जे इस्पितळाचे डीन, " पद्मश्री " डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आमच्या हाती...

Read more

रावते सर, आर. टी. ओ. मध्ये आपले थोडेसे दुर्लक्ष होत आहे!

श्री दिवाकर रावते परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना अनावृत्त पत्र रावते सर, जय महाराष्ट्र, आपण परिवहन खात्याचे मंत्रिपदाचे पदभार स्वीकारला,...

Read more

मंत्रालयातील ” हरवलेले ” माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालय…

तुमची सुप्त इच्छा काय? मी सांगतो; ज्याद्वारे सर्व सुखसोयी खरेदी करता येतात तो पैसा आणि जगातील सर्वांनी तुम्हाला चांगले म्हणले...

Read more

आपली मंत्री ताई पुन्हा अडचणीत! पुण्यातील एम. आय. टी. ला “वोट बँक” साठी ताई वाचवणार!!

रॅगिंग निश्चित वाईट असते. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थीनीचे आयुष्य उध्वस्त करून टाकतं. विशेषत: ग्रामीण भागातील तरुणींना त्यातून भोगाव्या लागणार्‍या नरकयातना अंगावर शहारे आणणार्‍या...

Read more

पत्रकार यदु जोशी जिंकले, आमदार रमेश कदम हरले !!

सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी  विरोधी पक्ष विधानभवनाच्या पायर्‍यांकर बसून सरकारविरोधी घोषणा  देत होते. जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गट नेते जयंत पाटील यांनी...

Read more

प्रवीण परदेशी चुकलेच नाही… आपल्या प्रथा चुकल्या!!!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ जेव्हा अमेरिकेत जायला निघाले तेव्हा अपशकून झाला. त्यांचे सचिव प्रवीण परदेशी पासपोर्ट (अमेरिका व्हिसा असलेले)  विसरले असल्यामुळे विमान चक्क १ तास...

Read more
Page 101 of 105 1 100 101 102 105

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!