Uncategorized

काय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या…?

महाराष्ट्रातील तमाम वंजारा समाजाचे दैवत म्हणजे भगवानबाबा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी, अहमदनगर चा भगवानगड समृद्ध केला,...

Read more

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध–ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्धसोमवार, २८ डिसेंबर, २०१५ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव...

Read more

पर्यटनात आघाडी ! – पराग जैन नानौटिया

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानौटिया (भ्रा.प्र.से.) यांनी आठ महिन्याअगोदरच या महामंडळाचा पदभार स्वीकारला. त्यांच्याशी बोलताना लक्षात...

Read more

PART 2 मंत्री विष्णू सवरा या भामट्यांना आवरा

अनेक वर्षानंतर या राज्याला, आदिवासी विकास खात्याला सभ्य, सुसंस्कृत, सुविचारी, संघाने घडविलेला, सदाचारी, सालस मंत्री विष्णू सवरा यांच्या रूपाने लाभला आहे, आधी...

Read more

मंत्री विष्णू सावरा या भामट्यांना आवरा …

काही मंत्र्यांकडे त्यांच्या कार्यालयात काम करणारा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हि त्या मंत्र्याची मोठी ताकद असते तर बहुतेक मंत्र्यांकडे, आमदारांकडे काम करणारे...

Read more

भूषण गगराणी — महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे खरे शिल्पकार!!

नवीन उद्योजकांना मदत करण्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा मानस असून त्यांच्यासाठी आता औद्योगिक क्षेत्रात सेवा शुल्क न भरता कमी दराने...

Read more

Iron Lady–Dr. Pallavi Darade

माणसात असलेली काहीतरी करुन दाखवण्याची मनीषा त्याला मोठे करत असते. मग बाकीच्या गोष्टी या पुरक असतात.  डॉ. पल्लवी दराडे हे...

Read more

DGIPR and Me!!

मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क कार्यलयाशी तसा माझा ५ वर्षांपासून संबंध. पत्रकारितेला जेव्हा सुरुवात केली, मंत्रालयात जेव्हापासून यायला लागलो तेव्हापासून  पत्रकारांसाठी...

Read more
Page 100 of 105 1 99 100 101 105

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!