राज्य बुडाले, का घडले... -हेमंत जोशी परशुरामाने आपल्या आईचा वध केला होता. पाच पांडवांची एकच पत्नी होती. श्रीकृष्णाने कायम परस्त्रीशी...
Read moreभाग दुसरा : मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्रद्रोह.. -हेमंत जोशी मराठी माणूस भावनिक आहे सहिष्णू आहे त्याला इतरांच्या भावना कळतात आणि...
Read moreनागेश आणि निशा : छाब्रिया कुटुंब माझी मीन रास असल्याने मी कायम द्विधा मनस्थितीत असतो, हे कि, ते ते कि...
Read moreआगामी 100 दिवस! विक्रांत जोशी जागतिक पातळीवर सध्या रशिया विरुद्ध युक्रेन असे युद्ध सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जग हादरले असताना...
Read moreभिडे दाम्पत्य मनाला मनापासून भिडे! -हेमंत जोशी व्यक्तिविशेष या विषयाला जरी मी अधून मधून हात घालत असलो तरी या विषयवार...
Read moreगली गली में शोर है ... -हेमंत जोशी या दिवसात राज्यातले राजकारण बंबातल्या पाण्यासारखे प्रचंड तापले आहे आणि अत्यंत अस्थिर...
Read moreभाग दुसरा : उष:काल होता होता काळरात्र झाली... -हेमंत जोशी एकदा मी केनियाच्या जंगल सफारीत फिरत असतांना दोन सिंह एका...
Read moreउष:काल होता होता काळ रात्र झाली.. -हेमंत जोशी नेमकी चूक कोणाची मला अजिबात सांगता येत नाही आणि सांगता देखील येणार...
Read moreमीडिया किती बढिया कशी घटिया.. -हेमंत जोशी आमच्याकडे देखणी आणि चुणचुणीत राधा नावाची स्वयंपाकीण होती ती अत्यंत चतुर आहे हे...
Read more
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.