हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

वाहिन्यांचा आगाऊपणा आणि भाजपा सोशल मीडियाचा मुद्दाम व उद्दाम आततायीपणा : भाग 2

वाहिन्यांचा आगाऊपणा आणि भाजपा सोशल मीडियाचा मुद्दाम व उद्दाम आततायीपणा : भाग 2 वास्तविक रावसाहेब दानवे या वयात देखील भाजपाचे...

काहीही करा, मी पुन्हा येईन, म्हणा आणि विविध मराठी वाहिन्यांचा आगाऊपणा

काहीही करा, मी पुन्हा येईन, म्हणा आणि विविध मराठी वाहिन्यांचा आगाऊपणा : घडलेला किस्सा सांगतो, आमच्या एका ओळखीच्या पन्नाशीतल्या बाई...

दसरा मेळावे त्यावर वैतागवाडीकर निखिल वागळे

दसरा मेळावे त्यावर वैतागवाडीकर निखिल वागळे : बाळासाहेब ठाकरे जहाल हिंदुत्ववादी प्रखर मराठी प्रेमी आणि पत्रकार निखिल वागळे पक्के समाजवादी...

चालू नेत्यांच्या राज्यात खाऊ बाई जोरात

चालू नेत्यांच्या राज्यात खाऊ बाई जोरात : यादिवसात ज्यांचा राजकारणाशी इकडून तिकडून संबंध येतो त्यांचा थायलंडला जाणार्या आंबटशौकीन पुरुषांसारखा पुरता...

नेत्यांनी केली दुर्दैवी छकलें त्यातच नवबौद्ध अडकले

नेत्यांनी केली दुर्दैवी छकलें त्यातच नवबौद्ध अडकले : कोजागिरी पौर्णिमा किंवा विविध सार्वजनिक उपक्रम साजरे करतांना आम्ही ब्राम्हण कधीही अजिबात...

राहुल गांधींची थेट लायकी काढली, बापरे! वडेट्टीवार यांनी बदनामी केली

राहुल गांधींची थेट लायकी काढली, बापरे! वडेट्टीवार यांनी बदनामी केली जखमी वाघाच्या ढुंगणावर माकड देखील न घाबरता फुंकर मारून मजा...

आपल्या या राज्यात जो ज्यादा गंदा उसका सबसे बडा धंदा

आपल्या या राज्यात जो ज्यादा गंदा उसका सबसे बडा धंदा : एकमेकांना फसविणारे लुटणारे लुबाडणारे जागोजाग त्यातून एकमेकांवरचा आपला एवढा...

Page 7 of 32 1 6 7 8 32

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!