उदय किरण इत्यादी / पुत्र व्हावा ऐसा गुंडा
उदय किरण इत्यादी / पुत्र व्हावा ऐसा गुंडा उत्तम पुत्र जन्माला घालणे म्हणजे पित्याचे पुण्य आणि कर्म पण मूर्ख पुत्रांना...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
उदय किरण इत्यादी / पुत्र व्हावा ऐसा गुंडा उत्तम पुत्र जन्माला घालणे म्हणजे पित्याचे पुण्य आणि कर्म पण मूर्ख पुत्रांना...
कंसमामा आणि उद्धवजींचा पंचनामा उद्धवजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या दरम्यानचे माझे व्हिडीओ पुन्हा एकवार बघा, मी जे काय उद्धव...
राजभवन : क्या है राज ? आज 24 जानेवारी, 23 जानेवारीला मी याच ठिकाणी तुम्हाला अगदी सकाळी 9 वाजता सांगितले...
राज्यपाल जातील नवे मंत्री राज्यमंत्री येतील अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः...
हंगामा हंगामा हंगामा परिषद निवडणुकीतला धिंगाणा मुले मोठी झाली राजकारणात आली कि कोणत्याही नेत्याचे इतर नातेवाईंकांडे नक्की दुर्लक्ष होते म्हणजे...
पंकजाविषयी थोडेसे, होईल एकनाथ खडसे अगदीच काही महिने मागे जा आणि माझा तो व्हिडीओ बघा ज्यात मी धनंजय मुंडे आणि...
सभापती : राम राजे निंबाळकर कि नीलमताई गोऱ्हे विधान सभा भाजपाच्या ताब्यात आहे तेथे माजी विधान परिषद सभापती राम राजे...
पुढे धोका आहे पण आता मोका आहे ... राज्यातल्या शासनाला मतदारांना सरकारला शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांना नेत्यांना आमदारांना खासदसरांना मंत्र्यांना...
सांगायला लाज वाटते पण करायला छान वाटते... मला वाटून उपयोग नाही संबंधितांना ते वाटायला पाहिजे म्हणजे मला लाख वाटते कि...
राज्यातली घडलेली भाजपा बिघडली... अलीकडे एक छान चुटकुला ऐकण्यात आला. मुलगी आईला येऊन सांगते कि आपल्या घराजवळ सिनेमाचे शूटिंग सुरु...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.