राज्यातल्या राजकीय भानगडी पुढल्या घडामोडी
राज्यातल्या राजकीय भानगडी पुढल्या घडामोडी रणवीर आणि दीपिका जसे मूल होऊ देणार नाहीत रणबीर आणि आलीया जसे नशा करणे सोडणार...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
राज्यातल्या राजकीय भानगडी पुढल्या घडामोडी रणवीर आणि दीपिका जसे मूल होऊ देणार नाहीत रणबीर आणि आलीया जसे नशा करणे सोडणार...
ना शिंदे बावळे ना फडणवीस वेंधळे, उध्दव तुम्ही कसे मला कळले सुषमा अंधारे आणि संजय राऊत त्याआधी मिलिंद नार्वेकर यांना...
धो डाला...अबकी बार जोशमें शिंदे सरकार मंत्री मंडळ विस्तार आणि या पाच मंत्र्यांना वगळणार, अशी पुडी दिव्य मराठीने सोडली चुकून...
वातावरण तापले संदर्भ बदलले राजकारण सडले 13 आणि 14 तारखेला म्हणजे दोन दिवस लागोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्रास उल्लू...
भाग दुसरा : फडणवीसांच्या राशीला कटकटी आणि दादांची साडेसाती दहा जून ची सकाळ उगवल्या उगवल्या सुप्रिया सुळे भांगडा करून मोकळ्या...
राशीला साडेसाती कटकटी आणि डोकेदुखी मी या लेखात देवेंद्र फडणवीसांविषयी आगळी वेगळी माहिती देणार आहे जी अजिबात खोटी नाही...
वाया गेला हुकुमाचा एक्का अन गुलाबराव झाला पोरका बडबड गडबड करणाऱ्या अनेकांची बोलती वायफळ ठरते आणि ते नेमके नक्की अडचणीत...
काळोख राज्यातला राजकारणाचा आगाऊपणा झारीतल्या शुक्राचार्यांचा मंत्री अतुल सावे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि राज्याच्या अतिशय महत्वाच्या विभागाचे म्हणजे...
सुषमा अंधारे काळोख करतील आडनावाप्रमाणे... सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे उद्धव सेनेतील दुल्हे राजा सिनेमा सारखे जॉनी लिव्हर म्हणून...
कर्नाटकात काँग्रेस जिंकली पेक्षा भाजपाची जिरली... कर्नाटकातल्या विधान सभा निवडणूक निकालांवरून महाराष्ट्रातल्या भाजपा आणि भाजपा प्रणित युतीचा थेट राजेश खन्ना होईल...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.