हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

मुख्यमंत्री मोठ्या पिछाडीवर, दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर

मुख्यमंत्री मोठ्या पिछाडीवर, दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर बहुतेक पुरुष आपल्या बायकोऐवजी दुसऱ्यांच्या बायकांकडे अगदी निरखून तेही हमखास का बघतात ? दुसऱ्याच्या...

शरदरावांना कोण नडले पवारांशी कोण भिडले

शरदरावांना कोण नडले पवारांशी कोण भिडले याठिकाणी मी अनेक राजकीय गौप्यस्फोट करणार आहे राज्याच्या राजकारणातली वेगळी आगळी माहिती देऊन मोकळा...

महाराष्ट्राचे मंत्री टॉप कोणते फ्लॉप कोणते

महाराष्ट्राचे मंत्री टॉप कोणते फ्लॉप कोणते आपला स्वभाव आपली वृत्ती त्यातून उध्वस्त होणारे कुटुंब आणि लयाला जाणारी संतती याचे भान...

महाराष्ट्राचे मंत्री हि घ्या नेमकी माहिती

महाराष्ट्राचे मंत्री हि घ्या नेमकी माहिती काही विद्यार्थी दहावीला मेरिट येतात आणि बारावीला फेल होतात काही मुली लग्नाच्या आधी रामरक्षा...

जपावेत उत्तम संस्कार, मिस्टर विजय वडेट्टीवार

जपावेत उत्तम संस्कार, मिस्टर विजय वडेट्टीवार मी जे आधी लिहून ठेवतो बोलून मोकळा होतो तेच राज्याच्या राजकारणात घडते हे नक्की....

अजितदादांची मुलाखत पिकली खसखस

अजितदादांची मुलाखत पिकली खसखस अलीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होता, अजित दादांच्या वाढदिवसानिमीत्ते त्यांची पत्रकार विजय चोरमारे यांनी...

Page 25 of 47 1 24 25 26 47

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!