Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

अकोला विधानसभा निवडणूक, शिंदे फडणवीसांची घोर फसवणूक

हेमंत जोशी by हेमंत जोशी
October 29, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

अकोला विधानसभा निवडणूक, शिंदे
फडणवीसांची घोर फसवणूक :

हेच ते विद्यमान आमदार नितीन देशमुख, अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातून उद्धव सेनेतर्फे महाआघाडीचे उमेदवार आहेत ज्यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडा दरम्यान आपणहून आधी समस्त आमदारांची जुळवाजुळव केली त्यानंतर बायकोची आठवण काढत अचानक हंबरडा फोडला पळ काढला पुन्हा आपला मोर्चाचे उद्धव ठाकरेंकडे वळवून त्या बंडादरम्यान विशेषतः एकनाथ शिंदे आणि महायुतीची प्रचंड बदनामी केली ज्या देशमुख यांनी त्यांच्या जमिनीच्या अनेक वादग्रस्त व्यवहारात शिंदे मंत्री असतांना त्यांचा अनेकदा गैरफायदा घेतला त्यांनाच हे देशमुख फसवून बदनाम करू मोकळे झाले. जेवढी टिंगल ठाकरे कुटुंबाने शिंदेंची केली नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ज्या देशमुख यांनी शिंदे यांना फसविले गंडविले आणि टिंगलटवाळी केली आज त्याच देशमुखांची विशेषतः जातीयवादी भूमिकेतून प्रसंगी महायुतीचे नेते देखील आतून मोठी मदत करत असल्याची माझी नेमकी माहिती आहे त्यातूनच मोठ्या खुबीने अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या प्रभावी नेत्यांनी केवळ महाआघाडीच्या नितीन देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जातीची मोठी खेळी खेळत देशमुख यांच्यासमोर कच्चे लिंबू माळी समाजाचे बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी मिळवून देत आजच केवळ जातियवादी भूमिका आणि जमिनीच्या गैरव्यवहारात सामील असलेला हा त्यांचा साथीदार नितीन देशमुख यांचा विजय सोपा करून ठेवला आहे. मिस्टर शिंदे अँड मिस्टर फडणवीस, या क्षणाला अनुप धोत्रे भावना गवळी रणधीर सावरकर प्रताप जाधव यांच्यासहित समस्तमहायुतीच्या नेत्यांना हाग्या दम भरून जर या सार्या महायुतीच्या ताकदवान नेत्यांनी जर देशमुखांसमोर मुद्दाम दिलेल्या कमकुवत शिरस्कार यांना निवडून आणले नाही तर गाठ आमच्याशी आहे हे लगेच सांगून मोकळे व्हा कारण ज्या खुबीने मराठा कुणबी समाजाच्या अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ जिल्ह्यातील या बेरकी नेत्यांनी लोकसभा निवडणुकीला केवळ जातीच्या लोकांना सहकार्य करून महायुतीवर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवून आणली, तेच हलकट राजकारण हे त्या भागातले जातीचे कार्ड खेळतांना आतून मोठ्या खुबीने शरद पवार यांना सहकार्य करणारे आणि आपल्याच महायुतीला खड्ड्यात टाकणारे नेते या विधान सभा निवडणुकीत देखील मोठे संकट शिंदे फडणवीसांच्या महायुतीवर आणण्यात आघाडीवर आहेत. वास्तविक नितीन देशमुख यांच्या विरोधात कुणबी मराठा समाजाचा नारायण गव्हाणकर पद्धतीचा पुरून उरणारा उमेदवार उभा करणे गरजेचे असतांना दगाबाजीचे राजकारण खेळत महायुतीला फसविण्याचा डाव जणू त्यांच्याच नेत्यांनी टाकला आहे. अकोला परिसरातील महागड्या जमिनी स्वस्तात बळकाविणारे जे भूमाफिया नेते या नितीन देशमुख पद्धतीचे त्या महायुती मध्ये देखील आहे तेच नेते जर व्यवसाय आणि जातीच्या प्रेमापोटी शिंदे फडणवीसांची घोर फसवणूक करून नितीन देशमुखांचा विजय सुकर करीत असतील तर अशा नालायक नेत्यांच्या ढुंगणावर शंभर फटके मारून एक मोजावा त्यांना हाग्या दम देण्यात यावा…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

“Dharmaveer -Mukkam Post Thane”

Next Post

ये क्या हो रहा है

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

ये क्या हो रहा है

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.