Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

मुसलमानांना अवास्तव महत्व, खतरेमें हिंदूंचे अस्तित्व

हेमंत जोशी by हेमंत जोशी
August 13, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

मुसलमानांना अवास्तव महत्व, खतरेमें हिंदूंचे अस्तित्व :

मुसलमानांविरुद्ध मला भडकवायचे नाही फक्त नेमके वास्तव राज्यातल्या समस्त हिंदूंना यासाठी समजावून सांगायचे आहे कि मूठभर अतिशय हलकट आसनी स्वार्थी नेत्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे जे उघड कारस्थान रचले आहे, नेमके जे पाक विचारांच्या बहुसंख्य मुसलमानांना हवे आहे. हा मराठा तो मराठेतर अमुक ओबीसी तमुक बौद्ध, हा इरेला पेटलेला वाद मुसलमानांनी ठरविल्याप्रमाणे 2047 दरम्यान हे मुस्लिम राष्ट्र घोषित करण्यासाठी पुरेसा ठरणारा आहे. बंगला देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि स्वतंत्र करतांना ज्या समस्त भारतीय हिंदूंनी त्यागाची आहुती दिली, स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी बंगला देशात मोठ्या प्रमाणावर उपासमारी होत असतांना जगभरातल्या हिंदू साधू संत आणि मंदिरांनी त्यांना मोठी आर्थिक मदत केली आज त्याच हिंदूंवर ज्यापद्धतीने बांगला देशातले हलकट मुसलमान तुटून पडले आहेत, पुन्हा तेच मुसलमान कधीही कोणाचा होत नाही, हे वाक्य सत्यात उतरतांना दिसतेय. महत्वाचे म्हणजे बांगला देशात झालेली उलथापालथ समस्त भारतीयांना नक्कीच धोक्याचा इशारा देणारी आहे. जे काही तेथे घडले तो विद्यार्थ्यांचा अचानक झालेला उठाव नसून जगपातळीवरच्या मुस्लिमांनी स्थानिक विदयार्थ्यांचे ब्रेन वॉश करीत हलून माथी भडकावीत घडवून आणलेला तो घातपात होता, थेट पंतप्रधानांना अंधारात ठेवून केलेली ती यशस्वी उलथापालथ होती…

www.vikrantjoshi.com

शेख हसीना पाठोपाठ बांगला देशी मुसलमानांचे लक्ष्य केवळ हिंदू हेच होते थोडक्यात त्यांना हिंदूंविषयी पाक पद्धतीने तसूभर देखील प्रेम नाही किंबहुना पाकिस्थानी परवडले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बांगला देशातला असा आज एकही जिल्हा नाही जेथे हिंदू, शिखांचे अस्तित्व धोक्यात आले नाही, त्यांचे व्यापार उध्वस्त करण्यात आले, मंदिरे गुरुद्वारा स्मशान दुकाने कुटुंबे तरुण मुली त्यांचे मुख्य लक्ष्य होते, सऱ्हास बलात्कार आणि खून करण्यात आले, घरे दुकाने जाळण्यात आली. पूर्वीचे 32 टक्के हिंदू आता तेथे केवळ 8 टक्के आहेत. त्यांनाही आता भारतात सहारा हवा आहे. समस्त हिंदू सतत दहशतीखाली वावरतांना दिसतात. हिंदूंच्या कत्तली अतिशय क्रूर पद्धतीने म्हणजे रस्त्याच्या मधोमध उलटे टांगून किंवा नागडे करून भिंतीला टांगून जमावाने हिंदूंना संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करण्यात आला होता हुबेहूब त्याच पद्धतीने ठार मारण्यात आले आणि येथे भारतात अल्पसंख्यांक मंडळींवर थोडासा जरी अन्याय झाला तरी आकाशपाताळ एक करणारे बांगला देशी हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर मात्र मूग गिळून बसले आहेत. विशेष म्हणजे एरवी लगेच ट्विट करणारे राहुल गांधी उद्धव ठाकरे तेजस्वी यादव अखिलेश यादव ममता बॅनर्जी मल्लिकार्जुन खडगे किंवा महाआघाडीले सारेच्या सारे घटक पक्ष येथे आपल्याही महाराष्ट्रातले अनेक प्रभावी नेते विचारवंत इत्यादी समस्त मंडळी चकार शब्द हिंदूंच्या होणाऱ्या हत्या आणि अत्याचारावर एकही शब्द तोंडातून काढायला किंवा ट्विट करायला धजावले नाहीत, एवढा हिंदू द्वेष केवळ भाजपा सत्तेत असल्याने या नेत्यांच्या मनातून खदखदतो आहे. एवढेच लक्षात ठेवा कि जगातले समस्त धर्म त्यात प्रामुख्याने मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन्स सारेच हिंदूंना संपवायला निघाले असतांना किमान राज्यात जरी आम्ही हिंदू सदैव एकमेकांच्या हातात हात घालून वावरलो तरी ऐक्यातून निदान समोरचा शत्रू हिंदूंवर चाल वार करतांना अनेकदा विचार करेल…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

2047 : मुसलमानांचे वाढते महत्व, हिंदूंचे खतरेमें अस्तित्व

Next Post

अब कि बार फिरसे युती सरकार

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

अब कि बार फिरसे युती सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.