Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

तोच अनुभव आला, हिंदूंनी मार खाल्ला !!

हेमंत जोशी by हेमंत जोशी
January 25, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

तोच अनुभव आला, हिंदूंनी मार खाल्ला !!

ज्या अबू शेख नावाच्या बांड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याच्या ढुंगणात बांबू घालून पोलीस त्याला कायमसाठी नक्की सरळ करतिल पण साप निघून गेल्यानंतर त्याच्या मातीवर उरलेल्या पाऊलखुणांवर काठ्या मारून जसे उपयोगाचे नाही कीवा करोनाचा असर उतरल्यानंतर जशी लस टोचून घेण्याने फायद्याचे नाही तव्दत 21 जानेवारीचा तो मीरा भायंदर परिसरातील हिंदूंवर ओढवलेला बाका प्रसंग उलटून गेल्यानंतर अतिक्रमण उचलण्याचा तो प्रकार याआधीच घडायला होता ज्याला मी माझ्या लिखाणातून आणि बोलण्यातून सरकारला जीव तोडून सांगितलेले आहे. अतिशय नियोजनपूर्वक असा तो हल्ला होता ज्याची हल्ले करणाऱ्या पाकड्यांनी पूर्व तयारी केलेली होती, सूक्ष्म अभ्यास करून नेमकी माहिती घेऊन मी तुम्हाला हे छातीठोकपणे सांगतो आहे, विशेष म्हणजे जेव्हा हिंदूंची शोभा यात्रा नयानगर मध्ये आली तेव्हा स्थानिक मुसलमान अगदी ओळीने हाती काठ्या बाटल्या पिस्तुले दगड घेऊन पूर्ण व पूर्व तयारीनिशी उभे होते त्यानंतर तेथून हिंदूंना ना पळायला त्यांनी जागा ठेवली ना निघून जायला उलट ज्याठिकाणी अमुक एखादा रस्ता संपलेला असायचा, मुसलमान आपल्या हिंदू विशेषतः स्त्रियांना आणि लहान मुलांना नेमके त्याच ठिकाणाहून निघून जायला सांगायचे आणि अशा बोळात हिंदू शिरले कि त्यांच्यावर तयारीत असलेले मुसलमान हल्ला करायचे, नेमके हेच मी या सरकारला सुरुवातीपासून सांगतो आहे कि जेथे बहुसंख्य मुसलमान वस्तीला आहेत तेथेले अतिक्रमण सतत दररोज आणि या अशा कठीण प्रसंगी अत्यंत घातक व धोकादायक आहे…

www.vikrantjoshi.com

मुंबई शहरात, ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसलमानांच्या ज्या वस्त्या आहेत त्या विविध अतिक्रमणांनी वेढलेल्या आहेत, उद्या यापद्धतीचा कोणताही कुठलाही हिंदूंसाठी जीवघेणा अनुचित प्रकार न घडण्यासाठी अगदी तातडीने या मुसलमान वस्त्यांमधले अतिक्रमण हटविणे मोठे गरजेचे आहे, उदाहरण द्यायचे झाल्यास माहीम दर्ग्यावरून बांद्र्यापर्यंत जाणारा रस्ता किंवा कुर्ला मुख्य परिसराला असंख्य कार गॅरेजेसनी घातलेला अतिप्रचंड वेढा, दोन्ही ठिकाणी जात्यंध मुसलमानांनी अक्षरश: रस्त्यांवर अतिक्रमण करून याठिकाणांवरून दररोज सतत कायम आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो किंबहुना मुसलमानांच्या जेथे वस्त्या तेथे सऱ्हास असे अतिक्रमण असल्याने प्रवाशांना नाहक जीव मुठीत घेऊन सतत ये जा करावी लागते, अत्यंत महत्वाचे म्हणजे याठिकाणी जे हिंदू वस्तीला आहेत त्यांच्या बहुसंख्य मुली लव्ह जिहाद प्रकाराला सतत बळी पडत आलेल्या आहेत, गेल्या केवळ तीन ते पाच वर्षात याच नयनगर मधून जवळपास 40 हिंदू तरुणी गायब आहेत त्यांना शोधण्यात कदाचित जाणूनबुजून स्थानिक पोलिसांना अपयश आलेले आहे. तातडीने मुसलमान वस्ती असलेल्या गल्ली बोळातले मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवून भविष्यात समस्त हिंदू सुरक्षित ठेवण्याचे मोठे व महत्वाचे काम आता त्वरेने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी हस्ती घेऊन त्या आदित्य योगी यांचा कित्ता गिरवावा, विदारक सत्य असे कि मोठ्या संख्येने हिंदूंची वस्ती असलेल्या धारावीची माहिती घ्या, तेथल्या किती मुली आजतागायत एकतर ख्रिश्चन झाल्या आहेत लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत, रा स्व संघाच्या अंगावर वस्तुस्थिती बघून नक्की काटा उभा राहील. विशेष म्हणजे लव्ह जिहादला बळी पडलेल्या बहुसंख्य हिंदू मुलींना निकाहानंतर मुसलमान तरुण आपापसात वाटून खातात त्यांचे पुढे आणखी काही निकाह आळीपाळीने लावले जाऊन त्यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले जातात…

पाक विचारांचे जे मुसलमान आहेत त्यांना मी सांगू इच्छितो कि फडणवीसांच्या शालीन सुसंस्कृत आणि मनात खोलवर रुजलेल्या हिंदू देशभक्तीला यापुढे यापद्धतीने चुकीचेप्रकार घडवत आव्हान उगाच देऊ नका, नयानगर केवळ झाकी आहे, त्यांच्या मनातली मोठी अस्वस्थता धगधग अभि बाकी आहे, एरवी विरोधकांच्या अश्लील टीकेवर शांत बसणारे फडणवीस गांडू आहेत घाबरट आहेत भित्रे आहेत असा गैरसमज असेल तर काढून टाका, जसे नया नगर वठणीवर आणायला त्यांना केवळ चार तास लागले उद्या यापद्धतीने जर राज्यातल्या काही पाक विचारांच्या मुसलमानांनी पुनः तोंड वर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर पुढल्या काही तासातच जे पाक विचारांचे मुसलमान आहेत ते इतरांना औषधाला देखील सापडणार नाहीत, माझी हि थेट व उघड धमकी नोंद करून ठेवा. यापुढे भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जावे असा आमचा प्रयत्न असतांना स्थानिक मुसलमानांनी आम्हाला त्या काँग्रेस राजवटी पद्धतीने मनस्ताप त्रास देऊ नये. मी देवेंद्र फडणवीसांना आतबाहेर ओळखतो, पेटून उठलेले देवेंद्र हे प्रसंगी योगी आदित्य नाथ, मोहन यादव किंवा बिस्वा पेक्षाही खतरनाक ठरू शकतात. शेवटी पुन्हा तेच महत्वाचे एकनाथजी, आम्हा समस्त हिंदूंना त्या जात्यंध मुसलमान वस्त्यांमधून मोकळा श्वास घेत बाहेर पडायचे आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Previous Post

नेत्यांचे नातेवाईक व मुले, काही सुवासिक फुले काही सडकी फळे

Next Post

कोकण नेतृत्वाचे दावेदार, सामंत बंधू हकदार

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

कोकण नेतृत्वाचे दावेदार, सामंत बंधू हकदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.