Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

राष्ट्रीयत्व विसरलेले हिंदुत्व

हेमंत जोशी by हेमंत जोशी
September 24, 2021
in Mantralaya, Politics, Social
0

राष्ट्रीयत्व विसरलेले हिंदुत्व
-पत्रकार हेमंत जोशी

हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकावणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचू लागली.कारण त्यांना वाटले पुढल्या वर्षी आपल्याला विरोध करायला कोणी नसेल. पण शेतकरीच जिवंत नसल्यामुळे पुढल्या वर्षी शेतात हरभराच नव्हता म्हणून माकडांवरच उपाशी मरण्याची वेळ आली तेव्हा कळालं मरणारा माणूस हा शेतकरी होता. तीच अवस्था आजच्या राज्यातल्या विशेषतः मराठी माणसाची, हिंदूंची. केवळ एक मूल, त्यावर आम्ही समाधान मानतो आणि या एकुलत्या एक अपत्याभोवताली त्याचे मायबाप आयुष्यभर माकडासारखे नाचून आनंद व्यक्त करतात आणि तिकडे समस्त मुस्लिमांना मात्र कितीही अपत्ये झाली तरी त्यांची अपत्ये जन्माला घालण्याची भूक सरणारी नसते आणि आम्ही मराठी हिंदू झपाट्याने कमी होतो आहे त्याचवेळी मुसलमानांची संख्या अतिशय वेगाने वाढते आहे, थोडक्यात तुम्ही बसा केवळ तशा माकडांसारखे एका अपत्यासभोवताली नाचत बागडत, त्यातून हेच नक्की घडणार आहे कि मुस्लिमांना साधा विरोध करायला देखील एक दिवस हिंदू औषधाला देखील उरलेला नसेल….

चुकले दोघांचेही पण त्या दोघांच्या चुकीच्या निर्णयामुळे उभा महाराष्ट्र व मराठी माणूस विषारी फळे चोखतो आहे म्हणजे उद्धव यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली वरून त्यांच्या दबावाखाली मुस्लिमांचा विशेषतः मुंबईत आणि राज्यातही मोठा दबावगट निर्माण करण्यास अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यातून आजच अशी परिस्थिती या मुंबईत दिसते आहे कि समस्त मराठी व हिंदू माणसे रस्त्याने मुस्लिमांच्या वस्त्यातून मार्ग काढताना कमालीचे दबावाखाली सतत वावरत असतात विशेष म्हणजे या मुंबई शहरात आजमितीला असा एकही परिसर नाही जेथे हिंदू वस्त्यांच्या आसपास सभोताली मुस्लिम दबावगट नाही त्यांची वसाहत नाही वरून आम्ही मराठी एवढे मूर्ख कि त्याच जात्यंध मुस्लिमांच्या रस्त्यावरच्या दुकानातून खरेदी करण्यात म्हणजे त्यांनाच श्रीमंत करण्यात आघाडीवर असतो. हे मी नाही तर सौदी अरेबियाचे एक प्राध्यापक एक विचारवंत नसीर म्हणतात कि भारतीय हिंदू गाढ झोपेत आहेत तेथे भारतात आम्ही मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत झपाट्याने वाढतो आहे यावर त्यांचा अजूनही विश्वास नाही विशेष म्हणजे इस्लाम हा भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे महत्वाचे म्हणजे भारताच्या प्रत्येक महत्वाच्या क्षेत्रात म्हणजे पोलीस सैन्य नोकरशाही किंवा महत्वाच्या संघटनांमध्ये मुस्लिमांनी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली तेथल्या हिंदूंना हे असे घडले आहे त्याची कल्पना देखील नाही…

वाचक मित्रहो, त्यातल्या त्यात एक बरे घडले कि मुस्लिमांना काही प्रमाणात का होईना पण वठणीवर आणणारे मोदी यांचे सरकार निदान केंद्रात तरी लागोपाठ सत्तेत बसले तेच येथे या राज्यात घडणे खूप खूप गरजेचे होते किंबहुना मागल्या पंचवार्षिक योजनेत या राज्यात या मुंबईत शिवसेना भाजपा युती सत्तेत असल्याने तेव्हा राज्यातल्या विशेषतः जे जात्यंध व पाक विचारांचे मुस्लिम आहेत त्यांची हिम्मत मराठींवर दबाव टाकण्याची होत नव्हती पण भाजपा व शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना कोठून दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी हि महाआघाडी करून राज्यातल्या मुंबईतल्या ठाण्यातल्या बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांना मोठी ताकद दिली, जे अजिबात घडायला नको होते. मी तर कायम सांगत आलोय कि उद्धव अनेकदा युद्धात पराभूत होतात किंवा पराभूत झाले आहेत पण ते तहात हमखास जिंकतात जे यावेळी देखील घडले पण मी येथे असे म्हणेन कि उद्धव हे यावेळी जिंकून देखील हरले आहेत कारण त्यांनी एकाचवेळी मराठी माणूस हिंदुत्व आणि शिवसेना या तिघांचेही महत्व झपाट्याने खाली आणलेले आहे. महाराष्ट्र आता विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे हे जरी सत्य असले तरी प्राध्यापक नसीर म्हणतात ते अधिक संयुक्तीक आहे त्यांच्या मते उभा भारतच विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे एवढे ताकदवान प्रभावी इस्लाम या देशात वाढला घडला आहे. आम्ही मुस्लिमांनी हिंदुस्थान ताब्यात घेण्यासाठी तेथे अतिशय गंभीर पावले उचलली आहेत लवकरच भारतातील हिंदू नेस्तनाबुत झाला जगाला बघायला मिळेल…

अपूर्ण : हेमंत जोशी

Tags: #bjp #congress #ncp #shivsena
Previous Post

Mumbai DCP’s put on their dancing shoes and Surjagad Mining Project!

Next Post

ईश्य ! होते फजिती व गोची तरी मैत्री जिवाभावाची !!

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

ईश्य ! होते फजिती व गोची तरी मैत्री जिवाभावाची !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.