लैंगिक समस्या व विकृती भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक समस्या व विकृती भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

 मी नेहमीच तुम्हाला सांगत आलोय कि आयुष्यात सारे काही अविचाराने केले तरी चालते पण लग्न मात्र अतिशय विचारपूर्वक करावे. विशेषतः जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक तरुण तरुणी भावनेच्या भरात जातीबाहेर किंवा धर्माबाहेर जाऊन प्रेमविवाह करतात पण बहुतेक अशा विवाहातून प्रेम कमी शारीरिक आकर्षण आणि लैंगिक विकृतीचा भाग अधिक असतो. नागपुरात माझ्या एका ओळखीतल्या देखण्या उफाड्या मुलीने ऐकले नाही आणि धर्माबाहेर जाऊन मुस्लिम तरुणाशी लग्न केले, लग्न होताच तशी अट नसतांना कि त्या दोघात ठरलेले असतानाही त्याने सर्वप्रथम तिचे धर्मांतर केले नंतर प्रेम राहिले बाजूला तिला त्याच्याकडून दररोज अनेकदा अक्षरश: बलात्कार सहन करावा लागे, लागतो. लग्नानंतर पहिल्या महिन्यातच तिला दिवस गेलेत आणि तुला मी दाटीवाटीच्या काहीशा गलिच्छ मुस्लिम वस्तीत कधीही लग्नानंतर ठेवणार नाही असे जे त्याने वचन दिले होते ते सर्वप्रथम मोडले आणी तिला तो कायमस्वरूपी त्या वस्तीतल्या छोट्याशा घरातल्या एकत्र कुटुंबात राहायला घेऊन गेला आहे. रडण्यापलीकडे लग्नानंतर केवळ काहीच महिन्यात तिच्याहाती काहीही उरलेले नाही….

नैरोबीला माझ्या ओळखीचे एक व्यावसायिक कुटुंब राहत असे. चांगला १५-१६ वर्षांचा संसार, आफ्रिकेत सुद्धा तेच, आपल्या हिंदू मुलींना स्त्रियांना सर्वच दृष्ट्या ताकदवान आफ्रिकन पुरुष मंडळींपासून दुर ठेवावे लागते कारण जर त्यांना लैंगिकदृष्ट्या हिंदूंपेक्षा अधिक ताकदवान आफ्रिकन पुरुषांची शारीरिक सुखाची सवय लागली तर त्या पुढे पुढे हिंदू नवऱ्यांना हात देखील लावू देण्याचे टाळतात. त्या दोघांचा पुढे याचसाठी घटस्फोट झाला कारण हि अतिशय देखणी स्त्री कुठेतरी आफ्रिकन पुरुषाच्या संपर्कात आली. मी स्पष्ट मते मांडतो कारण काहीही न लपवता मला नेमक्या पुढल्या पिढीसमोर मांडून ठेवलेल्या समस्या सांगायच्या असतात. या विषयांवर जाहीर सतत समुपदेशन होणे राज्यात अत्यंत गरजेचे आहे.  मुंबई पुण्यात विशेषतः कार्पोरेट क्षेत्रातल्या किंवा श्रीमंत घरातल्या कित्येक मुलींना स्त्रियांना एकदा का दारू आणि सिगारेटची सवय लागली, त्या  आहारी गेल्या कि बाहेरच्या पुरुषांकडून लैंगिक भूक भागवून घेण्याची देखील त्यांना आपोआप सवय लागते, ठरवून जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न होते, कृपया जोपर्यंत त्या मुलामुलींची नेमकी व्यसने कळत नाहीत, पुढले पाऊल टाकू नये, आपण ते करत नाही त्यामुळे अलिकडल्या वीस वर्षात कोणत्याही कुटुंब न्यायालयात पाय ठेवायला देखील जागा नसते….

घटस्फोटातून दोघांचेही फार चांगले झाले आपल्याकडे, हिंदू संस्कृतीमध्ये सहसा बघायला मिळत नाही. व्यसनाधीनता आणि खुळखुळणारा पैसा त्यामुळे पुरुष वेश्यांचे प्रमाण येथे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विशेषतः आफ्रिकन किंवा मुस्लिम तरुण पुरुषांना मोठी मागणी असते, त्यांना वाट्टेल तेवढे पैसे मोजले जातात. मोठ्या प्रमाणात तगडे तरुण पुरविणारे दलाल येथे मुंबई पुण्यात आणि आता तर नागपूर सारख्या शहरातूनही दिसायला लागले आहेत. आपली मुले मुली काय करतात हे सतत पैशांच्या मागे लागलेल्या पालकांनी ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्यांच्या घरात ड्रग्स घुसले ते अख्खे कुटुंब उध्वस्त होते कारण ड्रग्सच्या अधीन गेलेल्या तरुण आणि तरुणींना बाहेरचे थर्डग्रेड विविध माध्यमातून खूप खूप छळून घेतात. होते काय, आपल्यातलेच अर्धवट तरुण आधी आपापल्या बायकांना एकत्र पार्ट्यांमध्ये आधी हौशेने घेऊन जातात, पुढे मध्यवर्गीय घरातून आलेल्या या तरुणींना त्याची चटक लागते आणि तेथेच ते कुटुंब उध्वस्त होते, अर्धवट विचारांच्या तरुणांची जी हिंदू पिढी बरबाद होते आहे त्यात एकत्र येऊन पार्ट्या झोडणे सर्वात प्रमुख कारण आहे, कधीतरी गंमतीजंमत म्हणून ठीक आहे त्यापेक्षा घरी बसावे आणि मुलांकडून शुभम करोति म्हणून घ्यावे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *